Vistara एअरलाइन्सच्या विमानात बॉम्बची धमकी, मुंबईत आपत्कालीन लँडिंग

[ad_1] Vistara एअरलाइन्सच्या विमानात बॉम्बची धमकी मिळाली आहे. विस्तार विमान हे मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षितपणे उतरले आहे. यानंतर विमान आयसोलेशन भागात नेण्यात आले.   मिळालेल्या माहितीनुसार विस्ताराच्या फ्रँकफर्ट-मुंबई विमानाला बॉम्बची धमकी मिळाली आहे, त्यानंतर विमानाचे मुंबईत आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. विमानात एकूण 147 प्रवासी होते. विस्तारा एअरलाइन्सने एक निवेदन जारी केले आहे…

Read More

महायुती अडचणीत? 'Vote Jihad' या शब्दाची होणार चौकशी, निवडणूक आयोगाचा इशारा

[ad_1] मंगळवारी विधानसभा निवडणुकीची आचार संहिता लागू झाल्याची घोषणा झाल्यानंतर निर्णय घेण्यात येत आहे. दरम्यान घोषित केल्या गेलेल्या 200 पेक्षा अधिक सरकारी निर्णयांमधून अनेक आचार संहिता लागू झाल्यानंतर जरी करण्यात आले आहे.महाराष्ट्र निवडणूक आयोगाने याला गंभीरपणे घेतले आहे. तसेच याप्रकरणी चौकशी करण्यात येणार असल्याचे आयोगाने बुधवारी जाहीर केले. त्याचवेळी महायुतीने वापरलेल्या 'वोट जिहाद' या शब्दाचीही आयोग…

Read More

काँग्रेस खासदार आणि जेडीयूच्या आमदाराला जीवे मारण्याच्या धमक्या

[ad_1] बिहारमध्ये एका खासदार आणि आमदाराला धमक्या आल्या आहे. तसेच किशनगंजचे खासदार डॉ जावेद आणि सीतामढी येथील जेडीयू आमदाराला ही धमकी देण्यात आली आहे.   मिळालेल्या माहितीनुसार बिहारमध्ये एका खासदार आणि आमदाराला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असून किशनगंज लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस खासदार डॉ मोहम्मद जावेद आझाद यांना धमकी देण्यात आली आहे. याबाबत त्यांनी पोलीस ठाण्यात…

Read More

एयरफोर्सच्या फ्लाइट लेफ्टनंटची आत्महत्या

[ad_1] उत्तर प्रदेशातील आग्रा येथील एअर फोर्स कॉम्प्लेक्समध्ये एका फ्लाइट लेफ्टनंटने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याचा आरोप आहे. तसेच पोलिसांनी बुधवारी ही माहिती दिली. पोलीस अधिकारींनी सांगितले की,पोलिसांना मंगळवारी दुपारी एअरफोर्स स्टेशनमधून एका अधिकाऱ्याच्या आत्महत्येची माहिती मिळाली.   तसेच त्यांनी सांगितले की, यानंतर शहागंज पोलिस स्टेशनचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले. फ्लाइट लेफ्टनंट…

Read More

नाशिक जिल्हा रुग्णालयामध्ये मुलांची अदलाबदली, संतप्त कुटुंबीयांचा गोंधळ

[ad_1] नाशिक जिल्हा रुग्णालयात दोन नवजात अर्भकांची अदलाबदल झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. या घटनेनंतर कुटुंबीयांनी रुग्णालयात एकच गोंधळ घातला. तसेच महिलेला सांगण्यात आले की तिने एका मुलाला जन्म दिला होता, परंतु जेव्हा तिला डिस्चार्ज देण्यात आला तेव्हा तिने एका मुलीला धरले होते. या महिलेला आणि तिच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला. तसेच कुटुंबीयांनी मुलीला…

Read More

पिठात लघवी मिसळणाऱ्या मोलकरणीला अटक, तिने याचे कारण सांगितले

[ad_1] यूपीच्या गाझियाबादमध्ये एका मोलकरणीच्या कृत्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. यावर क्रॉसिंग रिपब्लिक परिसरात राहणाऱ्या एका महिलेने मोलकरणीवर पीठ मळण्यासाठी पाण्याऐवजी लघवीचा वापर केल्याचा आरोप केला आहे. महिलेने पोलिसात गुन्हा दाखल केल्यावर क्रॉसिंग रिपब्लिक पोलिस स्टेशनने कारवाई करत आरोपी मोलकरणीला अटक केली. रीना असे या महिलेचे नाव आहे.   महिलेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे…

Read More

विधानसभा निवडणुकीत रामदास आठवले यांची देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून 21 जागांची मागणी

[ad_1] महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहे. आता सर्व राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. सध्या जागावाटपाच्या सोबतच उमेदवारांचे नाव जाहीर करण्यावर विचारमंथन सुरु असून अद्याप कोणत्या पक्षाला किती जागा द्याव्या या वर निर्णय झालेला नाही.तर रामदास आठवले यांनी पक्षातून 21 जागांवर लढवण्याची मागणी केली आहे.    रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले…

Read More

Israel: हिजबुल्लाहने इस्रायलवर 50 हून अधिक रॉकेट डागले, सुदैवाने कोणतीही हानी नाही

[ad_1] इस्रायली लष्कराने म्हटले आहे की लेबनॉनने काल रात्री त्यांच्या भागात 50 हून अधिक रॉकेट डागले. मात्र, या हल्ल्यांमध्ये कोणतेही मोठे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. इस्रायली लष्कराने सांगितले की, लेबनीजच्या बाजूने हा हल्ला सकाळी 1.40 च्या सुमारास झाला. काही रॉकेट रहिवासी भागात पडले, परंतु त्यांच्यामुळे कोणतेही मोठे नुकसान झाले नाही. हिजबुल्लाहने एक निवेदन जारी करून…

Read More

जयशंकर यांची पाकिस्तानात गर्जना,दहशतवादावर जोरदार हल्ला

[ad_1] Indian Foreign Minister S Jaishankar in Pakistan: शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (एससीओ) च्या बैठकीत सहभागी होण्यासाठी पाकिस्तानात गेलेले भारतीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी दहशतवादावर जोरदार हल्ला चढवला आणि स्पष्ट शब्दात सांगितले की, कोणत्याही परिस्थितीत दहशतवाद्यांचा खात्मा करणे आवश्यक आहे. ते म्हणाले की आम्ही अशा वेळी भेटत आहोत जेव्हा जग अडचणीच्या काळातून जात आहे.  …

Read More

रात्री केस विंचरू नकोस, आईने फटकारले म्हणून तरुणीने केली आत्महत्या

[ad_1] हिंदू धर्मात आपल्या वडीलधारी आणि विद्वान पंडितांनी सूर्यास्तानंतर आरशासमोर उभे राहून केस विंचरण्यास मनाई केली आहे. पण आजच्या डिजिटल युगात तरुण पिढी या सर्व गोष्टी अंमलात आणत नाही. तसेच पालकांचा सल्लाही आजच्या मुलांना इतका वाईट वाटतो की त्यांना स्वतःच्या जीवाचीही पर्वा नसते. तसेच काहीसे शहडोल जिल्ह्यात घडले आहे. संध्याकाळी उशिरा एका मुलीने तिच्या आईने…

Read More
Back To Top