बटाट्यावरून वाद, वृद्ध महिलेवर हल्ला, नागपूरची घटना

[ad_1] नागपूर जिल्ह्यातील एका 38 वर्षीय शेतमजुराने एका वृद्ध महिलेवर तिच्या घरातून बटाटे चोरल्याचा आरोप करत तिला मारहाण केली. या मध्ये ती गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी दिली. या प्रकरणी आरोपी जयराम पुंडलिक तोतडे (वय 38) याला अटक करण्यात आली असून त्याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खारी…

Read More

जाधववाडी येथे ट्रकची दुचाकीला धडक, दोघे ठार

[ad_1] चिखली परिसरातील जाधववाडी येथे एका ट्रकची दुचाकीला जोरदार धड़क दिल्यामुळे अपघात घडला या अपघातात दोघांचा जागीच मृत्यु झाला. अपघातानान्तर ट्रक चालक पसार झाला. त्याला चिखली पोलिसांनी अटक केली आहे. सदर अपघात शनिवारी सायंकाळी घडला. या अपघातात गणेश शहाजी देशमाने आणि हनुमंत जीवन धारवडकर अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी अनिकेत शहाजी देशमाने (वय…

Read More

वडेट्टीवार म्हणाले- पटोले यांच्या राजीनाम्याची मला माहिती नाही

[ad_1] महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव झाल्यानंतर काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. याबाबत काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, ही बाब मला प्रसारमाध्यमांकडून समजली. याबाबत मी पक्षप्रमुखांशी बोललो नाही. याबाबत अधिक माहिती मिळेल.   दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सोमवारी दिल्लीत पोहोचले. पटोले म्हणाले की,…

Read More

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार, भाजप पुन्हा कोणता निर्णय घेणार?

[ad_1] Who will be next Maharashtra CM :महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या दणदणीत विजयानंतर आता मुख्यमंत्री कोण होणार हा मोठा प्रश्न आहे. दरम्यान, महायुती पक्षांच्या नवनिर्वाचित आमदारांनी आपल्या पक्षाच्या नेत्याची निवड केली. भाजप पुन्हा काही धक्कादायक निर्णय घेणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.   महायुती 2.0 मध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री होणार हे निश्चित मानले जात…

Read More

लाडकी बहीण योजनेचा प्रभाव तर आहे, निकालानंतर शरद पवार यांनी स्वीकारले

[ad_1] महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून या मध्ये भाजपच्या नेतृत्वाखाली महायुती जिंकली असून आता एक दिवसांनंतर एनसीपीचे नेता शरद पवार यांनी या निकालावर आपली प्रतिक्रिया दिली. ते कराड दौऱ्यावर असताना पत्रकार परिषद घेऊन आपले मत व्यक्त केले.ते म्हणाले, हा निकाल लाडकी बहीण योजनेचा प्रभाव आहे. हे महायुतीच्या जिंकण्याचे कारण आहे. हा निर्णय जनतेचा…

Read More

मुलीच्या भावाने केले प्रियकराचे निर्घृण खून

[ad_1] प्रेम करणं हे एका जोडप्याला एवढे महागाचे पडणार आहे याचा कोणीच विचार केलेला नाही. राजस्थानच्या बारां शहरात प्रेम प्रकरणातुन हत्येचे एक खळबळजनक  प्रकरण समोर आले आहे.  प्रेयसीला पळवून तिला नातेवाइकांकडे नेण्याऱ्या एका तरुणाची प्रेयसीच्या भावाने मित्रांसोबत तरुणाची निर्घृण हत्या केली.    सदर प्रकरण बारां  शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नकोडा कॉलनीतील आरके गार्डनजवळ शनिवारी…

Read More

कांतारा चॅप्टर 1 च्या स्टार कास्टच्या बसचा अपघात,अनेक जण गंभीर जखमी

[ad_1] ऋषभ शेट्टी दिगदर्शित कांतारा चॅप्टर 1चित्रपटातील कनिष्ठ कलाकारांसोबत एक अपघात झाला आहे. त्यांना घेऊन जाणारी बसचा अपघात झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहे.  सदर घटना कर्नाटकातील कोल्लूर जवळील जडकल जवळ सेटच्या दिशेने जाणाऱ्या  मिनीबस उलटून अपघात झाला असून अपघात झाला त्यात 6 जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालायात दाखल केले असून…

Read More

LIVE: अतिआत्मविश्वासामुळे निवडणूक हरलो-शरद पवार

[ad_1] महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला बहुमत दिले आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चे निकाल जाहीर झाल्यानंतर 26 नोव्हेंबरपर्यंत सरकार स्थापन होणार आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट न लागू करता सरकार स्थापन व्हावे, अशी भाजप हायकमांडची इच्छा आहे. तसेच त्यासाठी आज 25 नोव्हेंबरला मुख्यमंत्रीपदासाठीचा चेहरा निश्चित करण्यासोबतच नव्या मुख्यमंत्र्यांनाही शपथ घ्यावी लागणार आहे. भाजपचे देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे एकनाथ शिंदे…

Read More

ठाण्यामधील अंबरनाथच्या फार्मा कंपनीला भीषण आग

[ad_1] Ambernath news : महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ परिसरात भीषण आग लागली होती. आनंदनगर एमआयडीसी परिसरात असलेल्या रॅसिनो फार्मा या केमिकल कंपनीला रविवारी रात्री भीषण आग लागल्याची घटना उघडकीस आली आहे. आग इतकी भीषण होती की धुराचे मोठमोठे ढग दूरवरून दिसत होते.   मिळालेल्या माहितीनुसार आगीची माहिती मिळताच अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगरसह आसपासच्या भागातील अग्निशमन दलाच्या…

Read More

महाराष्ट्रात विरोधी पक्षनेता नसणार चंद्रशेखर बावनकुळे यांचा काँग्रेस वर टोला

[ad_1] विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या विजयानंतर महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाचे (भाजप) अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी विधानसभेत विरोधी पक्षनेता (एलओपी) नसल्याची घोषणा करत काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. बावनकुळे पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात विरोधी पक्षनेता (LOP) नसणे हा काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी केलेल्या “चुकीचा” परिणाम आहे. भाजपचे महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले,   त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीत खोटी…

Read More
Back To Top