महाराष्ट्रात लव्ह जिहादचे खोल कट, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला मोठा दावा

[ad_1] मुंबई : देशात लव्ह जिहाद आणि व्होट जिहादच्या वाढत्या घटनांबाबत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, गेल्या काही दिवसांत एकट्या महाराष्ट्रात लव्ह जिहादची एक लाखाहून अधिक प्रकरणे समोर आली आहेत, ज्यामध्ये हिंदू मुलींना त्यांची ओळख लपवून इतर धर्माच्या लोकांकडून लग्नाचे आमिष दाखवले जात होते. एवढेच नव्हे तर त्यांनी…

Read More

गोमूत्र प्या आणि गरबा खेळा, भाजप नेत्याच्या वक्तव्यावरून गोंधळ

[ad_1] नवरात्र जसजशी जवळ येत आहे तसतशी देशातील विविध ठिकाणी दुर्गापूजेची तयारी सुरू झाली आहे. भव्य पंडाल आणि गरब्याची खूप चर्चा आहे. दरम्यान मध्य प्रदेश भाजपचे जिल्हाध्यक्ष चिंटू वर्मा यांच्या वक्तव्यामुळे सत्तेच्या गोटात खळबळ उडाली आहे. चिंटू वर्मा यांनी गरब्यात प्रवेश करण्यापूर्वी लोकांना गोमूत्र पिण्याचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले की जो कोणी गरब्यासाठी येईल…

Read More

‘हवस के पुजारी का, मौलवी का नाही?’, मौलाना यांनी बागेश्वर बाबांचे विधान घृणास्पद म्हटले

[ad_1] बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री अनेकदा आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. यावेळी त्यांचे वक्तव्य पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. केवळ वासनेचा पुजारी हा शब्द का वापरला जातो, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. वासनेचा मौलवी का नाही? असे शब्द जाणूनबुजून प्रायोजित पद्धतीने हिंदूंच्या मनात भरण्यात आल्याचे ते म्हणाले. बागेश्वर बाबांच्या वक्तव्यावर मुस्लिम धर्मगुरूंनी आक्षेप व्यक्त…

Read More

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोविंदांच्या प्रकृतीची विचारपूस केली

[ad_1] अभिनेता व शिवसेने नेते गोविंदा यांचा आज सकाळी अपघात झाला.त्यांच्या परवाना असलेल्या रिव्हॉल्व्हर ने त्यांच्यात पायाला गोळी लागली आणि ते जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून आता त्यांची प्रकृती बरी आहे. त्यांनी आपल्या चाहत्यांना निवेदन करून तब्बेतीची माहिती दिली आणि चाहत्यांचे आभार मानले आहे.  दरम्यान त्यांच्या तब्बेतीची विचारपूस राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ…

Read More

श्रीलंकेच्या नौदलाने 17 भारतीय मच्छिमारांना अटक केली

[ad_1] श्रीलंकेच्या नौदलाने 17 भारतीय मच्छिमारांना अटक केली आणि त्यांच्या नौका जप्त केल्या. या बेट राष्ट्रात अशा घटनांमध्ये पकडलेल्या भारतीय नागरिकांची संख्या 413 वर पोहोचली आहे. भारतीय मच्छिमारांना पकडण्यासाठी नौदलाने विशेष मोहीम सुरू केली.   अधिकृत निवेदनात ही माहिती देताना असे म्हटले आहे की, या 17 मच्छिमारांसह, या वर्षी बेट राष्ट्रात अशा घटनांमध्ये पकडलेल्या भारतीय…

Read More

एक लाख रुपयांच्या मोबाईलसाठी डिलिव्हरी बॉयची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले

[ad_1] उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ मधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. लखनौच्या चिन्हाट मध्ये मोबाइलफोनची डिलिव्हरी करण्यासाठी आलेल्या डिलिव्हरीबॉयची तिघांनी मिळून निर्घृण हत्या केली.भरत कुमार प्रजापती असे मयत व्यक्तीचे नाव आहे.   आरोपींनी डिलिव्हरी बॉयचा गळा आवळून खून करून एक लाखाचे दोन मोबाइल आणि 35 हजार रुपये लुटले.त्या नंतर आरोपींनी  मृतदेहाचे तुकडे करून त्याच्याच बॅगेत …

Read More

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अडचणीत वाढ,गुन्हा दाखल

[ad_1] म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटी (मुडा) प्रकरणात कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. वास्तविक, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) लोकायुक्तांच्या एफआयआरची दखल घेत सिद्धरामय्या यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा नोंदवला आहे. गेल्या आठवड्यात बेंगळुरू येथील विशेष न्यायालयाने लोकायुक्त पोलिसांना या प्रकरणी सिद्धरामय्या यांची चौकशी करण्याचे आदेश दिले होते, त्यानंतर एफआयआर दाखल करण्यात आला होता.   सिद्धरामय्या…

Read More

सरकारवर विश्वास ठेवू नका, ते विषकन्या आहे, असं का म्हणाले गडकरी?

[ad_1] सरकारवर प्रत्येक गोष्टींसाठी अवलंबवून राहू नका सत्तेत कोणताही पक्ष असो, त्यापासून दूर राहा. सरकार विषप्रयोग करते आणि सरकारच्या फंदात पडू नका,असं एका जाहीर कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले.उद्योजकांनी उद्योगापासून शासनाला दूर ठेवावे. शासन ही विषकन्या आहे. असे ते विदर्भ आर्थिक विकास परिषदेने आयोजित केलेल्या अद्भुत विदर्भ परिषदेच्या कार्यक्रमात म्हणाले. आपण सबसिडी घेऊ…

Read More

मला आणि शरद पवारांना राजकीयदृष्ट्या संपवायचे आहे, उद्धव ठाकरेंची अमितशाह यांच्यावर घणाघाती टीका

[ad_1] अमित शहांना उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना राजकीयदृष्ट्या संपवायचे आहे, उद्धव ठाकरेंची अमितशाह यांच्यावर घणाघाती टीका    महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक जवळ येत आहे. सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमितशाह यांनी नुकतेच महाराष्ट्राचा दौरा केला. त्यात त्यांनी भाजपच्या संघाला निवडणुका जिंकण्याचा मूळ मंत्र दिला. पूर्व महाराष्ट्रात नागपुर जिल्ह्यातील रामटेक शहरात छत्रपती…

Read More

बारामतीत बारावीच्या विद्यार्थ्याची निर्घृण हत्या, संशयिताला अटक

[ad_1] पुण्यातील बारामती येथे एका महाविद्यालयातील इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचा त्याच्याच वर्गमित्राने निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित आणि आरोपी दोघेही अल्पवयीन आहे. संशयितला पोलिसांनी अटक केली आहे. सदर घटना सोमवारी सकाळी 11:30 च्या सुमारास घडली असून दोघांमध्ये वादावादी झाली आणि रागाच्या भरात येऊन एकाने दुसऱ्यावर कोयत्याने वार केला. या हल्ल्यात पीडित गंभीर जखमी…

Read More
Back To Top