साताऱ्यात धबध्याब्यात मुलीला सेल्फी काढणे महागात पडले, 100 फूट खाली कोसळली,रेस्क्यू करून वाचवले

[ad_1] सध्या वर्षाविहारचा आनंद घेण्यासाठी लोक बाहेर पडतात आणि पाण्याच्या ठिकाणी जातात. आणि धबधब्याच्या पाण्यात फोटो काढतात. फोटो आणि रिल्सच्या नादात येऊन अनेक अपघात घडतात. तरीही लोकांना फोटो काढण्याचा मोह आवरत नाही.  साताऱ्यात बोरणेघाटात  धबधबा पाहण्यासाठी आलेली मुलगी सेल्फी घेण्याच्या प्रयत्नात 100 फूट खाली कोसळली. लोकांना माहिती मिळाल्यावर तातडीनं तिला वाचवण्यासाठी होमगार्डांने बचावकार्य सुरु केले….

Read More

सागर: 50 वर्षे जुनी भिंत कोसळून नऊ मुलांचा मृत्यू, अनेक जखमी

[ad_1] मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील शाहपूर येथे रविवारी एक भीषण अपघात झाला. भागवत कथेदरम्यान शिवलिंग बांधणाऱ्या लोकांवर भिंत पडली, अपघातात नऊ मुलांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले.    मिळालेल्या माहितीनुसार, सावन महिन्यात शाहपूरच्या हरदौल मंदिरात शिवलिंगाचे बांधकाम आणि भागवत कथेचे आयोजन सुरू आहे. त्यात शेकडो लोक सहभागी होण्यासाठी येत आहेत. रविवार सुट्टीचा दिवस…

Read More

अविनाश साबळे : वीट भट्टी कामगाराच्या मुलाचा बीड ते पॅरिस ऑलिंपिकपर्यंतचा संघर्ष

[ad_1] 6 ऑगस्ट 2022 चा दिवस. बर्मिंघममधील ट्रॅकवर कोट्यवधी भारतीयांच्या अपेक्षांचं ओझं खांद्यावर घेऊन एक तरुण धावत होता. त्याचवेळी या सगळ्यापासून अनभिज्ञ असलेले त्याचे आई-वडील मात्र, हजारो किलोमीटर अंतरावर असलेल्या महाराष्ट्राच्या बीडमधील एका छोट्याच्या खेड्यात शेतातमध्ये खुरपणीचं काम करत होते.   3000 मीटर स्टिपलचेस प्रकारातील या शर्यतीत सुरुवातीला हा तरुण चौथ्या क्रमांकावर होता. पण अखेरच्या…

Read More

येत्या 24 तासांत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा रेड आणि ऑरेंज अलर्ट

[ad_1] गेल्या काही दिवसांपासून देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. हवामान खात्याने येत्या 24 तासांत मुंबईत मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर पालघरमध्ये आज,मुसळधार पावसासाठी ऑरेंज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय रायगड आणि ठाण्यातही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. येत्या दोन दिवसांत…

Read More

मेजर सीता शेळके : वायनाड बचावकार्यात 'वाघीण' म्हणून कौतुक होणारी मराठी महिला

[ad_1] X/@OFFICIAL_DGAR केरळच्या वायनाडमध्ये पावसानं हाहाकार केला आणि दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळं काही क्षणांत होत्याचं नव्हतं झालं. गावं आणि गावकरी ढिगाऱ्याखाली आले आणि 200 हून अधिक मृत्यू झाले. बचावकार्यातही अनेक अडचणी येत होत्या. याच अडचणींवर मात करण्यासाठी बांधलेल्या पुलामुळं एका लष्करी अधिकाऱ्यांची सध्या मोठी चर्चा होत आहे. या अधिकारी म्हणजे मराठमोळ्या सीता शेळके. वायनाडच्या दुर्घटनेनंतरच्या…

Read More

शिर्डी येथील राज्यस्तरीय काव्यगंध कविसंमेलनात शांताराम गाजरे यांचे काव्यगायन…

शिर्डी येथील राज्यस्तरीय काव्यगंध कविसंमेलनात शांताराम गाजरे यांचे काव्यगायन… शेळवे/संभाजी वाघुले – रविवार रोजी शिर्डी येथे भारतीय सांस्कृतिक मंच आयोजित राज्यस्तरीय कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते.या कवि संमेलनात पंढरपूर येथील कवी शांताराम गाजरे यांचे काव्यगायन झाले. असशी तू दूर जरी …ही अप्रतिम कविता शांताराम गाजरे सर यांनी सादर केली.राज्यातून आणि परराज्यांतून आलेले रसिक मंत्रमुग्ध झाले…

Read More

मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांची भेट

[ad_1] आज शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची मुख्यमंत्रीच्या निवासस्थानी वर्षा बंगल्यावर भेट झाली. या भेटीत मराठा आरक्षणासह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. दोन्ही राज्यातील नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीबाबत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री कार्यालयाने सांगितले.   मराठा आरक्षणाबाबत राज्यात सुरू असलेल्या राजकीय गदारोळात दोन मराठा नेत्यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे . राष्ट्रवादी काँग्रेस…

Read More

उद्धव ठाकरेंची अमित शहांना अहमदशहा अब्दालीचे राजकीय वंशंज म्हणत टीका

[ad_1] भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे काही दिवसांपूर्वी पुण्यात आले होते. बालवाडीत त्यांची सभा होती. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. ते म्हणाले, उद्धव ठाकरे गटाने हिंदुत्त्व सोडले आहे. आज पुण्यात उद्धव ठाकरे गटाची सभा झाली त्यात उद्धव ठाकरेंनी अमित शहांवर टीकास्त्र सोडले ते म्हणाले, काही दिवसांपूर्वी अहमदशहा अब्दालीचे राजकीय…

Read More

नाशिकात किरकोळ वादांनंतर लोखण्डी रॉड ने तरुणाला बेदम मारहाण, तरुणाचा मृत्यू

[ad_1] नाशिकात किरकोळ वादानंतर एका तरुणाने दुसऱ्या तरुणाची लोखंडी रॉड ने मारहाण करत तरुणाची हत्या केल्याची हृदयद्रावक हत्या केल्याची घटना घडली आहे. भररस्त्यावर हा प्रकार घडला. या वेळी अनेक जण उपस्थित होते. कोणीही मारेखोर तरुणाला रोखण्याचा प्रयत्न केला नाही. तिथून पळ काढला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.  सदर घटना शुक्रवारी सायंकाळची आहे. नाशिकरोडच्या…

Read More

अनिल देशमुख पीएमार्फत पैसे घेत होते, सचिन वाझे यांच्या आरोपीवरून राजकारण तापले

[ad_1] facebook Maharashtra Political Crisis: मनसुख हिरेन खून प्रकरणातील मुख्य आरोपी आणि मुंबईचे माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी माजी गृहमंत्री आणि शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. वाझे म्हणाले की, देशमुख हे त्यांच्या पीएमार्फत पैसे घेत असत. वाझे यांच्या या विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून, राज्याच्या…

Read More
Back To Top