गांधीवादाच्या मुळाशी आत्मसन्मान,सत्य,अहिंसा आणि सत्याग्रह -डॉ.सुशील शिंदे

गांधीवादाच्या मुळाशी आत्मसन्मान, सत्य, अहिंसा आणि सत्याग्रह – डॉ. सुशील शिंदे पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज : गांधींचे तत्त्वज्ञान आत्मसन्मान, सत्य, अहिंसा आणि सत्याग्रह या चार प्रमुख मुद्द्यांवर आधारलेले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महात्मा गांधींच्या विचारांचा विद्यार्थ्यांपर्यंत पुरेसा प्रसार झालेला नाही, यामुळेच आजच्या पिढीमध्ये उद्दिष्टाभिमुख विचारांचा अभाव जाणवतो. दक्षिण आफ्रिकेत रेल्वे प्रवासात महात्मा गांधी यांचा अपमान झाला…

Read More

स्वामी रामानंद तीर्थ यांच्या कार्याला समर्पित राहून समाजासाठी काम करणे हेच आमचे कर्तव्य : डॉ नीलम गोऱ्हे

थोर स्वातंत्र्य सेनानी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन स्वामी रामानंद तीर्थ यांच्या कार्याला समर्पित राहून समाजासाठी काम करणे हेच आमचे कर्तव्य : डॉ नीलम गोऱ्हे मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३ ऑक्टोबर २०२५ : थोर स्वातंत्र्य सेनानी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या १२२ व्या जयंतीनिमित्त विधान भवन, मुंबई येथे आज शुक्रवार, दि. ३ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी…

Read More

चाहूल पावसाची

चाहूल पावसाची काळ्या ढगांनी व्यापले गगन,पहिल्या सरींनी धरतीचे मोकळे मन। डोंगर माथ्यावर पांघरले धुके,झाडांच्या पानांवर चमकती थेंब सुखे। धबधबे उंचावरून झेपावती जलधारा,गडगडाटी निनादांनी दरी-दरींमध्ये सारा। नदीच्या पात्रात पाणी नाचते थरथरून,लाटांमध्ये उमटते गाणी गूढ सांगून। हिरव्या गालीच्याने सजली धरती,मातीच्या सुवासाने भरली निसर्गाची कोंदणवाटी। शुद्ध वाऱ्याच्या स्पर्शाने हलते मन,पावसाळ्याच्या सुरुवातीला सापडते जीवन। ~ प्रीती प्रशांत माळवदेपंढरपूर

Read More

न्यू गुजरी मित्र मंडळ व जिल्हा प्रशासनाच्यावतीने कोल्हापूरच्या शाही दसरा महोत्सवातर्गंत भव्य रांगोळी स्पर्धा संपन्न

पडत्या पावसातही कलावंताकडून रांगोळी सादर न्यू गुजरी मित्र मंडळ व जिल्हा प्रशासनाच्यावतीने कोल्हापूरच्या शाही दसरा महोत्सवातर्गंत भव्य रांगोळी स्पर्धा कोल्हापूर (जिमाका) दि 30 : कोल्हापूर शहराची सर्वात श्रीमंत गल्ली म्हणून गुजरीची ओळख.या गल्लीत नगर प्रदक्षिणा मार्गावर आज न्यू गुजरी मित्र मंडळ व जिल्हा प्रशासनाच्या वतीने कोल्हापूरच्या शाही दसरा महोत्सवातर्गंत भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन आज करण्यात…

Read More

नवरात्रीनिमित्त कुंकुमार्चन व 56 भोग- वीरशैव महिला मंडळाचा उपक्रम

नवरात्रीनिमित्त कुंकुमार्चन व 56 भोग वीरशैव महिला मंडळाचा उपक्रम पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२६/०९/२०२५ – आद्य वीरशैव महिला मंडळाच्यावतीने नवरात्रीनिमित्त कुमकुम अर्चन चे महत्व असल्याने वशिष्ठ आश्रम रुक्मिणी मंदिर येथे गुरुवारी सामुदायिक कुमकुम अर्चनाचा कार्यक्रम संपन्न झाला. हा कार्यक्रम मंडळाच्या अध्यक्षा डॉ.शोभा कराळे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमासाठी मंडळाच्या वतीने रुक्मिणी मातेस साडी चोळी व…

Read More

27 सप्टेंबर जागतिक पर्यटन दिन सरकोली पर्यटन स्थळावर उत्साहात साजरा

27 सप्टेंबर 2025 जागतिक पर्यटन दिन सरकोली पर्यटन स्थळावर उत्साहात साजरा सोलापूर सोशल फाउंडेशनच्या मार्गदर्शनपर पर्यटन सप्ताह पहिला दिवस सरकोली/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२७ सप्टेंबर २०२५-सरकोली कृषी व तिर्थक्षेत्र पर्यटन स्थळावर आज मोहोळचे माजी आमदार यशवंत माने यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करून उद्घाटन करण्यात आले. माजी आमदार यशवंत माने यांनी 2024 मध्ये जैन समाज मंदिरासाठी निधी दिला होता त्याचे…

Read More

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर श्री गणेश विसर्जन पारंपारिक पद्धतीने मोठ्या उत्साहात संपन्न

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर श्री गणेश विसर्जन मोठ्या उत्साहात संपन्न सवाद्य मोठ्या थाटामाटात पारंपारिक पद्धतीने विसर्जन मिरवणूक पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.07 :- अनंत चतुर्दशी दि.06 सप्टेंबर रोजी श्री गणपती विसर्जन मिरवणूक उत्साहात संपन्न झाली. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथील श्री विठ्ठल सभा मंडप येथे प्राणप्रतिष्ठापना करण्यात आलेल्या श्री गणपती मूर्तीची विधिवत पूजा सकाळी 9.00 वाजता मंदिर…

Read More

सोलापूर शहर काँग्रेस भटक्या विमुक्त जाती जमाती विभागाच्यावतीने विमुक्त दिना निमित्त झेंडा वंदन

सोलापूर शहर काँग्रेस भटक्या विमुक्त जाती जमाती विभागाच्यावतीने विमुक्त दिना निमित्त झेंडा वंदन माजी पंतप्रधान स्व.पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३१ ऑगस्ट २०२५ – ३१ ऑगस्ट १९५२ या दिवशी भारताचे तत्कालीन पंतप्रधान स्व.पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देशभरातील भटक्या-विमुक्तांच्या माथ्यावर मारलेला गुन्हेगारी जाती जमातीचा शिक्का पुसून त्यांना बंदिस्त केलेल्या काटेरी…

Read More

चारित्र्य चक्रवर्ती प्रथमाचार्य श्री 108 शांतिसागरजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त वक्तृत्व स्पर्धा संपन्न

चारित्र्य चक्रवर्ती प्रथमाचार्य श्री 108 शांतिसागरजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त वक्तृत्व स्पर्धा संपन्न आचार्य श्रींच्या कठोर तपश्चर्येबाबत, समाजाच्या उध्दारासाठी केलेले प्रयत्न आणि जीवन चरित्रावरती टाकला प्रकाश पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज- चारित्र्य चक्रवर्ती, धर्मसाम्राज्य नायक विसाव्या शतकातील प्रथम आचार्य श्री 108 शांतिसागर जी महाराज यांच्या 70 वी पुण्यतिथीनिमित्त पंढरपूर येथे वक्तृत्व स्पर्धेचे दि.24/08/ 2025 रोजी श्री 1008 पार्श्वनाथ दिगंबर…

Read More

गणेशोत्सव : सामाजिक ऐक्य,शुभेच्छा आणि स्त्री शक्तीचा संदेश…डॉ.नीलम गोऱ्हे

गणेशोत्सव : शुभेच्छा, सामाजिक ऐक्य आणि स्त्रीशक्तीचा संदेश… डॉ.नीलम गोऱ्हे मुंबई,दि.२६ ऑगस्ट २०२५ – गणेशोत्सवाच्या शुभमुहूर्तावर महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी महाराष्ट्रातील,देशभरातील आणि जगभरातील सर्व गणेश भक्तांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. त्या म्हणाल्या,गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आणि सुखकर्ता आहेत.बालपणापासून बाप्पाशी असंख्य आठवणी जोडलेल्या असतात.आयुष्यातील अडचणींवर मात करण्याची हिंमत,यश मिळवण्याची शक्ती आणि मानसिक शांतता हीच…

Read More
Back To Top