srinagar: दहशतवाद्यांचा श्रीनगरच्या रविवार बाजारात ग्रेनेड हल्ला, सहा जखमी

[ad_1] श्रीनगर, जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा ग्रेनेड हल्ला केला आहे. रविवारी गजबजलेल्या रविवारच्या बाजारात ग्रेनेड हल्ला झाला. या हल्ल्यात सुमारे सहा जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून घटनास्थळी सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला आहे. तसेच दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे.   पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  दहशतवाद्यांनी टीआरसीजवळील खचाखच भरलेल्या बाजारपेठेत ग्रेनेड फेकले, ज्यामुळे…

Read More

अमित शहा आज सादर करणार भाजपचा जाहीरनामा

[ad_1] केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहेत. याशिवाय ते निवडणूक राज्यात तीन सभांना संबोधित करणार आहेत. शाह शनिवारी रात्रीच झारखंडची राजधानी रांचीला पोहोचले आहेत.    याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी4 नोव्हेंबरला झारखंडला भेट देणार असून दोन रॅलींना संबोधित करणार आहेत. मोदींच्या दौऱ्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची…

Read More

मी कधीही महिलेचा अपमान केला नाही राजकीय कारणावरून वाद निर्माण केला गेला, अरविंद सावंतांनी मागितली माफी

[ad_1] महाराष्ट्रात अरविंद सावंत म्हणाले की, महिलांना योग्य सन्मान देण्यात मी नेहमीच पुढे आलो आहे. माझ्या टिप्पण्या चुकीच्या पद्धतीने मांडल्या गेल्या आणि मला जाणूनबुजून लक्ष्य करण्यात आले. पण, माझ्या कमेंटमुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, तर त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आणि माफी मागतो, असेही ते म्हणाले.   मिळालेल्या माहितीनुसार शिवसेनेचे (UBT) खासदार अरविंद सावंत…

Read More

धक्कादायक : नातवाने केला वृद्ध आजीवर लैंगिक अत्याचार

[ad_1] उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर जिल्ह्यात एका 25 वर्षीय तरुणाने आपल्या 75 वर्षीय आजीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी दिलॆल्या माहितीनुसार ही घटना खुटर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात घडली.   मिळालेल्या माहितीनुसार “गुरुवारी रात्री वृद्ध महिला घरात झोपली असतांना त्यानंतर वृद्ध महिलेच्या नातवाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तसेच या आरोपी नातवाने आजीला कोणाला सांगितल्यास…

Read More

खुंटी आणि जमशेदपूर मध्ये भूकंपाचे धक्के जाणवले

[ad_1] खुंटी आणि जमशेदपूरच्या अनेक भागात शनिवारी भूकंपाचे धक्के जाणवले. चक्रधरपूर, खरसावन हे भूकंपाचे मुख्य केंद्र असल्याचे सांगण्यात येत आहे. ज्याची तीव्रता 4.3 होती.  तसेच या धक्क्यामुळे कोणतीही जीवित वा वित्तहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.    मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले असून खुंटी येथील भूकंपाची तीव्रता 3.6 होती, तर जमशेदपूरमध्ये भूकंपाची तीव्रता…

Read More

पश्चिम बंगाल मध्ये फटाक्यांमुळे आग, तीन मुलांचा होरपळून मृत्यू

[ad_1] पश्चिम बंगालच्या हावडा जिल्ह्यात शुक्रवारी संध्याकाळी दिवाळीच्या उत्सवादरम्यान फटाक्यांना लागलेल्या आगीत तीन मुलांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेत अन्य दोघे गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.     मिळालेल्या माहितीनुसार ही घटना उलुबेरिया नगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक 27 मध्ये घडली जेव्हा मुले फटाके फोडत होते, तेव्हा ठिणगी शेजारी ठेवलेल्या काही फटाक्यांवर पडली, ज्यामुळे आग लागली…

Read More

कार उलटल्याने एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू

[ad_1] हातरस जिल्ह्यातील चांदपा येथे झालेल्या एका भीषण अपघातात एका वर्षाच्या चिमुकल्यासह कुटुंबातील चार जणांना मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. हा अपघात शुक्रवारी रात्री घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.    या प्रकरणाची माहिती देताना हाथरसचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांनी सांगितले की, चांदपा पोलीस स्टेशन परिसरात हा अपघात झाला असून कारचे मोठे नुकसान झाले आहे….

Read More

मल्लिकार्जुन खरगे यांच्या वक्तव्यानंतर पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल

[ad_1] पंतप्रधान मोदींनी शुक्रवारी काँग्रेसवर निशाणा साधला. X वर अनेक पोस्ट करत त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. तसेच पंतप्रधान म्हणाले की, काँग्रेस शासित राज्यांची अवस्था वाईट आहे.   मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी विरोधी पक्ष काँग्रेसवर हल्लबोल केला. तसेच पीएम  मोदींना हा हल्लाबोल केला कारण काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी त्यांच्या पक्षाच्या राज्य युनिट्सने…

Read More

मुंबई मधील अंधेरी मध्ये भीषण आग, अनेक झोपड्या प्रभावित

[ad_1] मुंबईतील अंधेरी पूर्व एमआयडीसी परिसरातील सुभाष नगरमध्ये भीषण आग लागली. तसेच फटाक्यांच्या गोदामाला लागलेल्या आगीत सुमारे 50 झोपड्या जळून खाक झाल्या आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या.    मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील अंधेरी पूर्व एमआयडीसी परिसरातील सुभाष नगरमध्ये भीषण आग लागली. फटाक्यांच्या गोदामाला लागलेल्या आगीत सुमारे 50 झोपड्या जळून खाक झाल्याची माहिती समोर…

Read More

विरोधानंतरही मुंबईतील 221 पोलिसांच्या बदल्या

[ad_1] महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आयोगाने महाराष्ट्र निवडणुकीपूर्वी मुंबई पोलिसांच्या 221 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. मुंबई पोलिस आधीच बदलीच्या विरोधात होते. एवढ्या मोठ्या संख्येने पोलिसांचे इकडे तिकडे स्थलांतर केल्याने कायदा व सुव्यवस्था बिघडू शकते हे त्यामागचे कारण होते. मात्र निवडणूक आयोगाने कठोर निर्णय घेतला. आठवडाभरापूर्वी आयोगाने बदलीसाठी निकष पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांची आणि अधिकाऱ्यांची नावे…

Read More
Back To Top