राहुल गांधींनी पीएम मोदींवर केलेल्या वक्तव्यावर भडकले शिवराज सिंह म्हणाले-परदेशात देशाची प्रतिमा खराब करणे देशद्रोह

[ad_1] लोकसभेतील विरोधीपक्ष नेते राहुल गांधी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहे. व तिथे ते सतत भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करीत आहे. सोमवारी व्हर्जिनियाच्या हर्नडन मध्ये इंडियन ओवरसीज काँग्रेस सोबत जोडलेले कार्यक्रमामध्ये संबोधित करीत राहुल गांधी म्हणाले की, लोकसभा निवडणुकीनंतर पीएम मोदी यांची घाबरवण्याची रणनीती लागलीच गायब झाली आहे. तसेच ते म्हणाले की मोदींची…

Read More

बहराइचमध्ये पकडला गेला हल्ला करणारा लांडगा

[ad_1] उत्तर प्रदेशातील बहराइचमध्ये गेला काही दिवसांपासून लांडग्याच्या दहशतीमुळे लोक घाबरले आहे. तसेच पोलिसांसोबतच वनविभागाचे पथकही लांडग्यांच्या शोधात शोधमोहिमेत गुंतले आहे. लांडग्यांच्या हल्ल्यात आतापर्यंत 10 जणांना जीव गमवावा लागला आहे, तसेच 50 पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले आहे. वनविभागाच्या अधिकारींनी दिलेल्या माहितीनुसार एक लांडगा अजून शिल्लक असून त्याचा शोध सुरू आहे.   तसेच लांडग्यांचे सततचे…

Read More

'फडणवीस गृहखाते सांभाळण्यास योग्य नाही', प्रदेशाध्यक्षांच्या मुलाच्या कार अपघातावरून राऊत यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले

[ad_1] महाराष्ट्र: शिवसेना युबीटी नेते संजय राऊत यांनी भाजप नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाच्या कार अपघातावर त्यांनी निशाणा साधत फडणवीस गृहखाते सांभाळण्यास योग्य नसल्याचे सांगितले.    मिळालेल्या माहितीनुसार शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी सांगितले की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या गृहखात्याचे नेतृत्व करण्यास…

Read More

महाराष्ट्र : काका अजित यांना त्यांच्याच पुतण्या युगेंद्र पवार कडून आव्हान मिळेल का?

[ad_1] महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतही बारामती भागातील राजकीय तापमान चढलेले राहणार आहे. बारामती विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा 'पवार विरुद्ध पवार' अशी लढत पाहायला मिळणार आहे.   मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारपासून सुरू होणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुतण्याच्या 'स्वाभिमान यात्रे'तून त्याची भूमिका स्पष्ट होणार आहे. अजित पवार यांनी एक दिवस अगोदरच बारामतीत 'जनसम्मान यात्रा' संपवली आहे.   तसेच…

Read More

ओडिसामध्ये सर्पदंशामुळे 3 सख्ख्या बहिणींचा मृत्यू, वडिलांची प्रकृती चिंताजनक

[ad_1] ओडिशामधील बौध जिल्ह्यात रविवारी रात्री एकाच कुटुंबातील चार जणांना साप चावला. व या सर्पदंशामुळे तीन सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाला आहे. तर या मुलींच्या वडिलांची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांनी सोमवारी ही माहिती दिली. पोलिसांनी सांगितले की, टिकरपाडा पंचायत क्षेत्रातील चरियापाली गावात रविवारी रात्री ही घटना घडली आहे.     चारियापली गावातील रहिवासी सुरेंद्र मलिक हे कुटुंबासह…

Read More

महाराष्ट्र: विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकारण तापले, नेत्यांच्या वक्तव्यामुळे सर्वत्र चर्चा

[ad_1] मुंबई : 288 सदस्यांच्या महाराष्ट्र विधानसभेसाठी नोव्हेंबरमध्ये निवडणूक होण्याची शक्यता आहे, पण त्याआधीच राज्यात राजकारण शिगेला पोहोचले आहे. तसेच महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही आघाड्या पूर्ण ताकदीने निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. तर काँग्रेसचे महाराष्ट्र युनिट नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाला 85 जागा मिळतील असा दावा केला आहे.   मिळालेल्या…

Read More

अमित शहा यांनी भाजपला 125 जागा जिंकण्याचे टार्गेट दिले

[ad_1] अमित शहा रविवारी दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आले होते. मुंबई विमानतळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले. मुंबईत पोहोचताच अमित शहा यांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली. रात्री सह्याद्री अतिथीगृहावर विश्रांती घेण्यापूर्वी शहा यांनी प्रथम मुख्यमंत्री शिंदे आणि डीसीएम देवेंद्र यांच्याशी विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा केली आणि नंतर भाजप…

Read More

भारतात मंकीपॉक्सवर आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना सतर्क राहण्याच्या मार्गदर्शक सूचना दिल्या

[ad_1] भारतात मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळला आहे. आता भारतही या जागतिक आरोग्य संकटाचा बळी ठरू शकतो. आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत आणि स्क्रीनिंग आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देण्याचे सांगितले आहे.    जगभरात झपाट्याने पसरणाऱ्या मंकीपॉक्स (Mpox) या धोकादायक आजाराचा धोका भारतातही दिसू लागला आहे. त्याचा पहिला रुग्ण भारतात सापडला आहे. या…

Read More

दिल्लीत 1 जानेवारीपर्यंत फटाक्यांची निर्मिती आणि ऑनलाइन विक्रीवर बंदी

[ad_1] दिल्लीत यंदाही फटाक्यांच्या साठवण, विक्री आणि वापरावर बंदीचे आदेश केजरीवाल सरकारने दिले आहे.  दिल्ली सरकारने वायू प्रदूषणाचा सामना करण्यासाठी फटाक्यांच्या उत्पादन, साठवणूक, विक्री आणि वापरावर 1 जानेवारीपर्यंत बंदी घातली आहे. याबाबतचे निर्देश पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी दिले आहेत. ते म्हणाले, बंदीची कडक अंलबजावणी करण्यासाठी दिल्ली पोलीस डीपीसीसी आणि महसूल विभाग यांच्या सहकार्याने एक…

Read More

गोंदियात भाजपला धक्का, गोपालदास अग्रवाल यांची पक्ष सोडत काँग्रेसमध्ये परतण्याची घोषणा

[ad_1] महाराष्ट्रात वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार असून सर्व राजकीय पक्ष आपापले पक्ष मजबूत करण्याच्या तयारीला लागले आहे. महायुतीच्या घटक असलेल्या भाजपला गोंदियात मोठा धक्का बसला आहे. गोंदिया मतदार संघाचे माजी आमदार आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते गोपालदास अग्रवाल यांनी भाजप पक्ष सोडून काँग्रेस पक्षात परतण्याचा निर्णय घेतला. गोपालदास यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. …

Read More
Back To Top