नोएडामध्ये शाळेत 6 वर्षीय मुलीचा विनयभंग

[ad_1] उत्तर प्रदेशातून एक बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील गौतम बुद्ध नगर जिल्ह्यातील सेक्टर-24 पोलीस स्टेशन परिसरात असलेल्या एका खासगी शाळेत 6 वर्षांच्या मुलीचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे. तसेच शाळेतील बांधकाम मजुरावर हा आरोप करण्यात आला आहे. कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.   मिळालेल्या माहितीनुसार कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, मंगळवारी…

Read More

भारतातील एक असे गाव जिथे फक्त संस्कृत बोलतात

[ad_1] भारतात असे एक अनोखे गाव आहे, जे संस्कृत भाषेवरील समर्पण आणि प्रेमामुळे देशभरात एक उदाहरण बनले आहे. या गावातील प्रत्येक नागरिकाने संस्कृत भाषेला आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवले आहे. तसेच गावातील रहिवासी मग ते धर्म किंवा व्यवसाय कोणताही असो, एकमेकांशी संस्कृतमध्येच बोलतात. आश्यर्च हे की, लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण ही प्राचीन भाषा वापरतात….

Read More

अपघात आणि मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र सरकार आयआयटी अभियंत्यांची मदत घेणार-नितीन गडकरी

[ad_1] देशभरातील रस्ते अपघात आणि मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र सरकार आयआयटी अभियंत्यांची मदत घेणार आहे. तसेच याअंतर्गत विविध आयआयटीमधील अभियंत्यांना विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे.   ते द्रुतगती मार्ग आणि राष्ट्रीय महामार्गांचे रस्ते सुरक्षा ऑडिट करतील आणि रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाला सूचना देतील. यामुळे द्रुतगती मार्ग आणि राष्ट्रीय महामार्गावरील ब्लॅक स्पॉट्स दूर होतील….

Read More

पनवेल : ''मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना''- महिलेच्या नावाने 28 अर्ज, पती-पत्नीला अटक

[ad_1] महाराष्ट्र सरकारने ''मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना'' या योजनेची व्याप्ती वाढवून 2.5कोटी महिलांचा सहभाग करण्याची घोषणा केली आहे. योजनेचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. पहिल्या टप्प्यात 1.7कोटी महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यात आले आहे. दरम्यान, महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या योजनेत अनेक फसवणूकही उघडकीस आली आहे.   मिळालेल्या माहितीनुसार, ''मुख्यमंत्री…

Read More

मुंबई : MSRTCकर्मचारी संघटनेचा संप मागे, मुख्यमंत्री शिंदे यांनी मागण्या केल्या मान्य

[ad_1] मुंबई : महाराष्ट्रातील गणेश उत्सवापूर्वी लाखो लोकांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. राज्य परिवहन कर्मचारी संघटनेने संप मागे घेतला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र परिवहन विभागाच्या कर्मचाऱ्यांसोबत घेतलेली बैठक यशस्वी झाली. तसेच मुख्यमंत्र्यांनी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या आहे. पगारात सहा हजार ते साडेसहा हजार रुपयांची वाढ केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे…

Read More

अपराजिता विधेयक महाराष्ट्रातही आणावे, शरद पवार यांनी ममता बॅनर्जींची बाजू मांडली

[ad_1] कोलकात्याच्या सरकारी आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या झाल्याच्या घटनेनंतर ममता सरकारने बलात्काराविरोधातील विधेयक मंजूर केले आहे. पश्चिम बंगाल विधानसभेत मंजूर झालेल्या विधेयकात बलात्काराच्या दोषींना फाशीची शिक्षा देण्याची तरतूद आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी पश्चिम बंगाल विधानसभेने बलात्काराविरोधात मंजूर केलेल्या विधेयकाची वकिली करत महाराष्ट्रातही असे…

Read More

काँग्रेसने उद्धव ठाकरेंची मागणी फेटाळून लावली, केले शरद पवारांच्या वक्तव्याचे समर्थन

[ad_1] महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला वेग आला आहे.जागावाटपाला घेऊन बैठका होत आहे. महाविकास आघाडी ने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर अद्याप केला नाही. उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्याची मागणी केली होती. तसेच अधिक आमदार असलेल्या पक्षाला मुख्यमंत्री करू नये अशी मागणी केली होती.  त्यांच्या मागणीला शरद पवारांनी फेटाळून लावले असून संख्यात्मक…

Read More

मनसे पुणे, मुंबई, ठाणे आणि नाशिक जिल्ह्यातील सर्व जागांवर निवडणूक लढवण्याची राज ठाकरे यांची घोषणा

[ad_1] facebook महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका वर्षाच्या अखेरीस होणार असून सर्वच राजकीय पक्षांनी जय्यत तयारी सुरु केली आहे. बैठका सुरु आहे.जागा वाटपांसाठी चर्चा सुरु आहे. मनसेने देखील बुधवारी विधानसभा निवडणुकांसाठी बैठक घेतली या बैठकीत राज ठाकरे यांनी  पुणे, मुंबई, नाशिक,ठाणे या जिल्ह्यांच्या सर्व विधानसभांच्या जागांवर लढवण्याचा निर्णय घेतला असून तशी घोषणा केली आहे. त्यांनी अधिकाऱ्यांना तयारी करण्याचे…

Read More

छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती, भाजप नेते नारायण राणे यांचे खळबळजनक वक्तव्य

[ad_1] narayan rane on chatrapati shivaji maharaj : छत्रपती शिवाजी महारांजानी सुरत लुटलं नव्हतं असे विधान देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केले. त्यांच्या या विधानांनंतर राजकीय चर्चा सुरु झाल्या.देवेंद्र फडणवीस यांच्या विधानावर भाजपचे नारायण राणे यांनी खळबळजनक वक्तव्य दिले आहे.    माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी गुजरातमधील सुरतमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी…

Read More

दिल्लीहून विशाखापट्टणमला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात बॉम्बची धमकी

[ad_1] एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्याने एअरलाइन्स कर्मचारी आणि प्रवाशांमध्ये घबराट पसरली होती. मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीहून विशाखापट्टणमला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात बॉम्ब असल्याचा फोन आला होता, पण ही धमकी खोटी ठरली. एका अधिकारींनी सांगितले की, मंगळवारी रात्री नवी दिल्ली ते विशाखापट्टणमला जाणाऱ्या एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये बॉम्बची धमकी मिळाली होती, परंतु विशाखापट्टणममध्ये उतरल्यानंतर चौकशी…

Read More
Back To Top