राहुल गांधी सांगली जिल्ह्याचा दौरा करणार, ज्येष्ठ पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचे अनावरण करणार

[ad_1] काँग्रेस खासदार राहुल गांधी गुरुवारी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या दौऱ्यात लोकसभेतील विरोधी पक्षनेते काँग्रेसचे माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचे अनावरण करतील, ज्यांचे 2018 मध्ये निधन झाले. काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले की, सध्या ते (राहुल गांधी) महाराष्ट्रातील आमचे सर्वात मोठे नेते पतंगराव कदम यांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी सांगलीला जाण्याचा विचार करत आहेत….

Read More

जळगाव मध्ये मैत्रिणीच्या वडिलांनी केला 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार

[ad_1] सध्या देशात महिलांवर आणि मुलींवर होणारे लैंगीक अत्याचार थांबतच नाही आहे.देशात सर्वत्र निर्दशने करून देखील मुलींवर होणारे अत्याचार थांबतच नाही. बदलापूरच्या घटने नंतर आता जळगाव मध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना घडली आहे. नराधमाने आपल्या मुलीच्या 11 वर्षाच्या मैत्रिणीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यावर लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.  पीडित मुलगी…

Read More

वैष्णो देवी भवन मार्गावर दरड कोसळून दोन महिला भाविकांचा मृत्यू

[ad_1] जम्मू काश्मीरची वैष्णो देवी मंदिराच्या रस्त्यावर दरड कोसळून दोन महिला भाविकांचा मृत्यू झाला तर एक मुलगी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरु झाले आहे.    हा  अपघात वैष्णो देवी भवन रोड वर पंची हेलिपॅड जवळ झाला असून या…

Read More

चंद्रपुरात मुसळधार पावसामुळे दोन भिंत कोसळून तिघांचा मृत्यू

[ad_1] सध्या राज्यात पावसाने हजेरी लावली आहे. चंद्रपुरात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये घराची जुनी भिंत कोसळून तिघांचा मृत्यू झाला आहे.  ही घटना चंद्रपूर जिल्ह्याच्या मूळ  तालुक्यात घडली. तर दुसरी घटना सिंदेवाही तालुक्यात घडली.  गेल्या शनिवारी मूळ तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळला सायंकाळी शेतातील काम आटपून  अशोक रघुनाथ मोहुर्ले  घरी आले आणि पत्नीसोबत स्वयंपाकात मदत करू लागले. तेवढ्यात…

Read More

चिराग पासवान यांच्या गाडीचे स्वयंचलित चालान कापले

[ad_1] बिहारच्या एलजेपीआरचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या कारचे स्वयंचिलत चालान कापण्यात आले. टोल प्लाझावर बसवण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये चिराग पासवान यांच्या वाहनाचे चालान कापले.  राज्यातील सर्व टोल नाक्यावर स्वयंचिलत चालान साठी सीसीटीव्ही केमेरे बसवण्यात आले आहे. हे केमेरे टोल वरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची छायाचित्रे टिपतात.त्यांच्यावर मुख्यालयातून नजर ठेवली जाते. कागदपत्रे अपूर्ण असतील…

Read More

नितेश राणेंवर भडकाऊ भाषण करण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल

[ad_1] भाजपचे आमदार नितेश राणे यांच्यावर भडकाऊ भाषण देत धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहमदनगर मध्येरामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ  हिंदू समाजातर्फे मोर्चा काढला. याला नितेश राणे यांचा पाठिंबा होता. एका कार्यक्रमाला संबोधित करताना नितेश राणे यांनी भडकाऊ भाषण दिले. या भाषणात त्यांनी मुस्लिमांना उघड धमकी दिली. मशिदीत प्रवेश करून आम्ही मुस्लिमांना…

Read More

पत्नीची हत्या करून, रस्त्यावर निर्वस्त्र फिरणाऱ्या व्यक्तीला अटक

[ad_1] देशाची राजधानी दिल्लीतून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. पोलिसांनी पत्नीची हत्या करून पसार होण्याच्या तयारीत असलेल्या एका व्यक्तीला अटक केली आहे. पोलिसांनी त्याला संशयास्पद अवस्थेत बघितल्यावर त्याला पकडले आणि चौकशी केली. चौकशीत धक्कादायक खुलासा झाला. त्याने सांगितले की त्याने पत्नीची कार मध्ये हत्या केली.  सदर घटना दिल्लीतील ख्याला परिसरातील आहे.मध्यरात्री 1:20 च्या सुमारास…

Read More

बिर्याणी खा,एक लाखाचे बक्षीस जिंका, इथे झाली ही अनोखी स्पर्धा

[ad_1] बोचे फूड एक्सप्रेस ट्रेन हॉटेल, कोईम्बतूर मध्ये एक स्पर्धा ठेवली. हे हॉटेल नुकतेच कोईम्बतूर रेल्वे स्टेशनच्या कॅम्पसमध्ये सुरू झाले आहे. यामध्ये चिकन बिर्याणी खाणाऱ्यावर लाखो रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले होते. 30 मिनिटांत 6 प्लेट चिकन बिर्याणी खाणाऱ्यांना 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात येईल, अशी अट या स्पर्धेत ठेवण्यात आली होती.   हॉटेल मालक…

Read More

पुस्तकात अकबराचा उल्लेख असल्यास ते जाळून टाकू, भाजपचे शिक्षणमंत्री म्हणाले

[ad_1] राजस्थानचे शिक्षणमंत्री मदन दिलावर यांनी पुन्हा एकदा मोठे वक्तव्य केले आहे. अकबरला महान म्हणणे मूर्खपणाचे आहे, असे ते रविवारी उदयपूरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात म्हणाले. आम्ही सर्व पुस्तके तपासली आहेत. त्यात कुठेही उल्लेख नाही. तसे असेल तर पुस्तक जाळले जाईल. अकबरसारख्या बलात्काऱ्यांचा आणि हल्लेखोरांचा राजस्थानच्या पुस्तकांमध्ये उल्लेख केला जाणार नाही, असे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले. अकबर हा…

Read More

पुणे : सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना राजकीय नेत्यांवर राग का आला?

[ad_1] राजकीय हेतूने गुन्हेगारी घटनांचे भांडवल करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी कठोर शब्दात भाष्य केले असून राजकारणी लोकशाही निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओका म्हणाले की, राजकारणी गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देण्याचे आश्वासन देतात, तर हा अधिकार फक्त न्यायालयाला आहे.   मिळालेल्या माहितीनुसार सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओका यांनी राजकीय…

Read More
Back To Top