कोल्हापुरात भरधाव चारचाकीने व्यक्तीला धडक देत हवेत उडवले, गुन्हा दाखल

[ad_1] कोल्हापुरात उचगाव रोडवरील घाडगे पाटील इंड्रस्टीज कंपनीच्या बाहेर रात्रीपाळीसाठी जात असताना एका व्यक्तीला वेगवान कारने धडक देऊन हवेत उडवले.या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.   व्हायरल व्हिडीओ मध्ये रात्रीच्या वेळी पावसाच्या हलक्या सरी बरसत होत्या. हाप्पे कंपनीत रात्रीपाळीसाठी कामाला जाताना रोहित सखाराम नावाच्या 24 वर्षीय तरुणाला पायी जात असताना कंपनीच्या काही अंतरावर भरधाव…

Read More

वहिनीने नणंदच्या प्रायव्हेट पार्टवर चावा घेतला, कपडे धुण्यावरून वाद झाले

[ad_1] दिल्ली ईशान्य भागातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वाहिनी आणि नणंदेचे कपडे धुण्यावरून आणि सुकवण्यावरून जोरदार भांडण झाले आणि रागाच्या भरात येऊन वाहिनीने नणंदेच्या प्रायव्हेट पार्टचा चावा घेत तिला जखमी केले. भावाने देखील बहिणीला मारहाण केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. पीडितेला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्या प्रायव्हेट पार्टवर चावा घेतल्याचा जखमा आहे. …

Read More

बलात्कारानंतर त्याने लिपस्टिकसाठी 200 रुपये दिले', न्यायासाठीच्या संघर्षाची कहाणी

[ad_1] प्रचंड मनात प्रचंड वेदनांचा साठा झाला आहे. अगदी आजही, त्या एका घटनेनं माझं आयुष्यं कसं उदध्वस्त झालं याचा विचार करून मला रडू कोसळतं.”ते 1992 चं वर्ष होतं. सुषमा (नाव बदललं आहे) सांगतात, त्यावेळी त्यांचं वय 18 वर्षे होतं. त्यांच्या परिचयातला एक माणूस त्यांना व्हीडिओ टेप्स पाहण्याच्या बहाण्याने एका रिकाम्या गोदामात घेऊन गेला. तिथं सहा…

Read More

महिलांवरील अत्याचारात लवकरात लवकर न्याय मिळावा- पंतप्रधान मोदी

[ad_1] सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापनेला 75 वर्ष पूर्ण झाले या स्मरणार्थ आयोजित एका समारंभात पंतप्रधान मोदी म्हणाले, महिलांवरील होणाऱ्या अत्याचाराचा प्रकरणात जलदगतीनं न्याय मिळण्याची गरज आहे. जेणे करून महिलांमध्ये सुरक्षेला घेऊन आत्मविश्वास वाढेल. न्यायपालिका संविधानाची संरक्षक आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने ही जबाबदारी चांगल्याप्रकारे हाताळली आहे.    सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या उपस्थितीत जिल्हा न्यायपालिकेच्या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन…

Read More

Cyclone Asna:48 वर्षांनंतर विनाशकारी चक्रीवादळ 'आसना' येत आहे, हवामान विभागाचा इशारा

[ad_1] अरबी समुद्रातील एका असामान्य चक्रीवादळाने गुजरातची किनारपट्टी ओलांडली असून हवामान शास्त्रज्ञानीं याला दुर्मिळ घटना म्हणून वर्णले आहे. ही घटना 1976 नंतर पहिल्यांदाच घडली आहे. अरबी समुद्रात चक्रीवादळ तयार झाले आहे.  हवामान विभागाचे तज्ञ सांगतात की, 1976 मध्ये ओडिशातून चक्रीवादळ निघाले ते पश्चिम- वायव्येकडे सरकले आणि अरबी समुद्रात दाखल झाले आणि ओमान किनाऱ्याजवळ वायव्य अरबी…

Read More

महाराष्ट्रात येलो अलर्ट तर देशातील 5 राज्यांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट घोषित

[ad_1] हवामान विभागाने देशातील पाच राज्यांमध्ये ऑरेंज अलर्ट घोषित केला आहे. तसेच दक्षिण भारतीय राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने कर्नाटकमध्ये अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर रेड अलर्ट घोषित केला आहे. हवामान विभागानुसार देशाच्या उत्तर पूर्व राज्ये आणि मध्य भारत मध्ये मुसळधार पाऊस कोसळू शकतो. तर ओडिसासहित पाच पूर्वेकडील राज्यांमध्ये ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात…

Read More

छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा बसवणार-मुख्यमंत्री शिंदे

[ad_1] राज्याच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर कोसळलेल्या पुतळ्याच्या जागी परत आता छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा बसवण्यात येणार असल्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी सांगितले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील राजकोट किल्ल्यावरील महाराजांचा पुतळा कोसळला होता.   मिळालेल्या माहितीनुसार विरोधकांनी या घटनेवर जोरदार टीका करत महाराष्ट्राच्या अभिमानाला धक्का पोहोचल्याचा दावा केला होता. तसेच शिंदे म्हणाले…

Read More

पीएम मोदी आज राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन करणार असून, वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार

[ad_1] पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तामिळनाडूला भेट देणार आहेत. तसेच सकाळी 10 च्या सुमारास भारत मंडपम येथे मोदी जिल्हा न्यायपालिकेच्या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन करतील. मिळालेल्या माहितीनुसार या कार्यक्रमात भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या 75 वर्षांच्या स्मरणार्थ विशेष टपाल तिकीट आणि नाण्याचे अनावरणही करण्यात येणार आहे.   तसेच त्याचवेळी मेरठ-लखनौसाठी वंदे भारत एक्स्प्रेस आजपासून सुरू होणार आहे. आज…

Read More

शरद पवारांनी Z+ सुरक्षा उपाय नाकारली, वाहन बदलण्यास सहमती नाही दर्शवली

[ad_1] केंद्रीय गृहमंत्रालयाने शरद पवार तसेच इतर अनेक नेत्यांची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय नुकताच घेतला होता. तसेच सरकारने शरद पवार यांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला. सुरक्षेसाठी करण्यात येत असलेल्या अनेक उपायांना आता पवारांनी नकार दिल्याचे सांगण्यात येत आहे.    मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी सुरक्षा यंत्रणांनी सुचविलेल्या काही उपाययोजना स्वीकारण्यास नकार…

Read More

चंद्रपुरात दोन शिक्षकांनी अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग, वाढदिवस साजरा करण्याच्या बहाण्याने तिला बोलावून घाणेरडे कृत्य केले

[ad_1] महाराष्ट्रात बलात्काराच्या घटना थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. गेल्या काही दिवसांत शाळकरी मुलींवर बलात्काराच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. बदलापूरच्या घटनेनंतर असे प्रकार सातत्याने कोणत्या ना कोणत्या जिल्ह्यातून समोर येत आहेत. आता चंद्रपूर जिल्ह्यात दोन शिक्षकांनी अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना उघडकीस आल्यापासून दोन्ही शिक्षक फरार असल्याचे सांगण्यात येत आहे….

Read More
Back To Top